सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना
सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना
दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना अंतर्गत पिकांचा विमा उतरविलेल्या सर्व शेतकऱ्यांनी कृपया लक्ष द्यावे:
झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.
अधिकृत टोल-फ्री क्रमांक: 14447
PMFBY WhatsApp Chatbot: 7065514447