AIMA MEDIA
AIMA Strip
AIMA Header
AIMA Logo
Slide 1
Chief Guest Additional Director General of Police Meerut Zone Shri DK THAKUR was honoured by AIMA President Mahesh Sharma, Meerut Cantt MLA Shri Amit Agarwal and others in a programme organised by AIMA on the auspicious occasion of HINDI PATRKARITA DIVAS.
Slide 1
Chief Guest Additional Director General of Police Meerut Zone Shri DK Thakur addressing on the role of social media in the present era.
Slide 1
Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA), special guest, inaugurator was honoured by presenting memento by ADG Meerut Zone Shri DK Thakur, AIMA President Shri Mahesh Sharma, District President Shri Charan Singh Swami and others.
Slide 1
Shri Ravi Prakash Tiwari (Editor-in-Charge - Dainik Jagran, Meerut) was honored by presenting a memento by ADG Meerut Zone Shri DK Thakur, Meerut Cantonment MLA Shri Amit Agarwal, AIMA President Shri Mahesh Sharma and others.
Slide 1
Shri Rajendra Singh (Information Commissioner and former editor Amar Ujala) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and AIMA President Shri Mahesh Sharma and others.
Slide 1
Shri Pushpendra Sharma (former editor Hindustan) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Ramkumar Sharma (senior advocate and patron AIMA) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Rajesh Sharma (senior journalist, Editor- Save India Foundation) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Arun Jindal (Vibhag Sampark Pramukh RSS) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Slide 1
Shri Surendra Sharma (Retd. Suchna Adhikari) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Gyan Dixit (Sr. photo journalist and Dada Saheb Falke Film Awardy ) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Slide 1
Slide 1
हिसार से कांग्रेस साांसद जयप्रकाश ने पीएम मोदी के पेट्रोल-डीजल का यूज कम करने के आह्वान पर सीएम सैनी द्वारा साइकिल चलाने पर चुटकी .. हिसार से कांग्रेस साांसद जयप्रकाश ने पीएम मोदी के पेट्रोल-डीजल का यूज कम करने के आह्वान पर सीएम सैनी द्वारा साइकिल चलाने पर चुटकी ..
हिसार से कांग्रेस साांसद जयप्रकाश ने पीएम मोदी के पेट्रोल-डीजल का यूज कम करने के आह्वान पर सीएम सैनी द्वारा साइकिल चलाने पर चुटकी ली है। जेपी ने कहा कि मुख्यमंत्री एक दिन साइकिल लेकर सुखना लेक पहुंच गए और उसके बाद हेलीकॉप्टर लेकर सिरसा चले गए।

Read More
0
0 Views 0 Shares 0 Comments
नागरिकांपर्यंत स्वतः पोहोचून योजनांचा लाभ द्या; प्रक्रिया सुलभ करा : मुख्य सचिव राजेश अग्रवाल नागरिकांपर्यंत स्वतः पोहोचून योजनांचा लाभ द्या; प्रक्रिया सुलभ करा : मुख्य सचिव राजेश अग्रवाल
नागरिकांपर्यंत स्वतः पोहोचून योजनांचा लाभ द्या; प्रक्रिया सुलभ करा : मुख्य सचिव राजेश अग्रवाल
प्रशासकीय यंत्रणेचा आढावा; दिव्यांग, शेतकरी, विद्यार्थी व ग्रामीण भागातील प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
गडचिरोली, दि. ६ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी प्रशासनाने नागरिक कार्यालयात येण्याची वाट न पाहता स्वतः गावागावात जाऊन योजनांची अंमलबजावणी करावी. शासकीय प्रक्रियांतील अनावश्यक अडथळे दूर करून नागरिकाभिमुख प्रशासन उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.
गडचिरोली येथील नियोजन भवनात आयोजित जिल्हा यंत्रणेच्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे व संजय आसवले तसेच माविमच्या कार्यकारी संचालक राजलक्ष्मी शाह उपस्थित होत्या.
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्यासाठी काय अडचण येतात, त्यात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा देता येईल, यावर कार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी एखादी योजना किंवा शासकीय धोरण बदलण्याची गरज असल्यास तसे पटवून दिल्यास शासन तसा बदलही करू शकेल असे त्यांनी सांगितले.
प्रक्रिया सुलभीकरणावर भर
मुख्य सचिवांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रक्रिया सुलभीकरणावर विशेष भर दिला. अनेक योजनांचे अर्ज आणि कागदपत्रे अनावश्यकपणे मोठी व क्लिष्ट असल्याचे नमूद करत त्यांनी अर्जांची लांबी कमी करण्याचे तसेच आवश्यक नसलेल्या कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याचे निर्देश दिले. मंत्रालय किंवा आयुक्तालय स्तरावर जाणाऱ्या मंजुरी प्रक्रिया शक्य तितक्या जिल्हा व तालुका स्तरावरच निकाली काढण्यास सांगितले. बँकिंग व इतर सेवांमध्ये पेपरलेस प्रणालीचा प्रभावी वापर करून नागरिकांकडून झेरॉक्स व छायाचित्रांची मागणी टाळण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दिव्यांगांसाठी विशेष मोहीम
दिव्यांग कल्याण योजनांचा आढावा घेताना जिल्ह्यातील यूडीआयडी कार्ड वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात एकूण २१ हजार ५५५ अर्जांपैकी १४ हजार ४३९ कार्डे तयार झाली असून ४ हजार ६७८ अर्ज प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी ५ अतिरिक्त लॉगिन आयडी वाढवून काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
तात्पुरत्या अपंगत्व प्रमाणपत्रांमुळे बंद झालेल्या पेन्शनच्या प्रकरणांवर चर्चा करताना मुख्य सचिवांनी, “४५ वर्षांपासून दिव्यांग असलेल्या व्यक्तीला तात्पुरते प्रमाणपत्र देणे ही प्रशासनाची चूक आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. अशा लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून कायमस्वरूपी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी पुन्हा करून गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार चष्मे उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे शंभर टक्के लाभार्थी नोंदणी व कार्ड वितरण पूर्ण करण्यास सांगितले.
कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा
कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्यासाठी पुढील आठवड्यात सर्वसमावेशक कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले.
सौर कृषी पंप, शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि वनहक्कधारकांना लाभ
जिल्ह्यातील २ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांपैकी १ हजार ८३१ शेतकऱ्यांना सौर कृषी पंप जोडणी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही सौर ऊर्जेशी जोडण्याचे तसेच शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. गुरनोलीसारख्या गावांमध्ये रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यास सांगितले.
वनहक्कधारकांना पुढील तीन महिन्यांत फार्मर आयडी उपलब्ध करून सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले.
अंगणवाड्यांतील सुविधांवर नाराजी
अंगणवाड्यांमध्ये वीज व पाणी सुविधांच्या अभावामुळे अनेक उपकरणे वापरात नसल्याचे निदर्शनास आले. दोन वर्षांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेले टीव्ही व आरओ वॉटर फिल्टर वीज जोडणीअभावी निष्क्रिय असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शौचालये बांधूनही पाण्याची सुविधा नसल्याची बाब गंभीर असल्याचे नमूद केले.
लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत त्याची गुणवत्ता तपासण्याचे निर्देश देण्यात आले. १५ व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असूनही अनेक ग्रामपंचायतींमधील कामे प्रलंबित असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बँकिंग व परिवहन सेवांवर भर
सिरोंचा, अहेरी आणि भामरागडसारख्या दुर्गम भागांमध्ये एसटी बससेवा वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करत त्यांनी बँक शाखांचा विस्तार करण्यावर भर दिला. शेतकरी, लघुउद्योजक आणि युवकांना सुलभ वित्तीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील एकही नागरिक बँक खात्यापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यास सांगण्यात आले.
युवकांसाठी कौशल्य विकासावर भर
जिल्ह्यातील युवकांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयटीआय संस्थांचे उत्पादन केंद्रांमध्ये रूपांतर करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
00000
#गडचिरोली #Gadchiroli #maharashtra
Read More
1
1
0
0 Views 0 Shares 0 Comments
IRDAI ने AI जोखिम पर चेतावनी, बीमा उद्योग में आयोग सीमा पर बहस IRDAI ने AI जोखिम पर चेतावनी, बीमा उद्योग में आयोग सीमा पर बहस
भारत : IRDAI ने बीमा कंपनियों को आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) और साइबर जोखिमों को लेकर सतर्क रहने का निर्देश दिया है। बीमा कंपनियां अपने सिस्टम्स को 'AI-proof' बनाने और साइबर सुरक्षा को मजबूत करने में लगी हैं। यह विषय बीमा उद्योग में AI गवर्नेंस और जोखिम प्रबंधन का महत्वपूर्ण मुद्दा बन गया है।

दिल्ली : Policybazaar के सह-संस्थापक यशिश दहिया ने बीमा वितरकों के आयोग पर सीमा लगाने के प्रस्ताव को लेकर गंभीर चिंता जताई है। उनका कहना है कि यह प्रस्ताव वितरण उद्योग के व्यापार मॉडल को काफी प्रभावित कर सकता है और इस पर उद्योग जगत में तीव्र चर्चा चल रही है।

इस बीच Allianz Research की रिपोर्ट के अनुसार, भारत का बीमा बाजार अगले दस वर्षों में लगभग 10.7% वार्षिक वृद्धि दर से बढ़ने की संभावना है, जो प्रमुख वैश्विक बाजारों में सबसे तेज़ विकास दर है। यह तेजी भारत के बीमा क्षेत्र के भविष्य को उज्जवल बनाती है।
Read More
0
59 Views 0 Shares 0 Comments
మీ పిల్లల్ని ప్రభుత్వ బడిలో చేర్పించండి ఇంటింటా సర్కార్ సార్ల ప్రచారం మీ పిల్లల్ని ప్రభుత్వ బడిలో చేర్పించండి ఇంటింటా సర్కార్ సార్ల ప్రచారం
మీ పిల్లల్ని ప్రభుత్వ బడిలో చేర్పించండి

ఇంటింటా సర్కార్ సార్ల ప్రచారం

బుగ్గారం / జగిత్యాల జిల్లా:

జగిత్యాల జిల్లా బుగ్గారం మండల కేంద్రంలో జిల్లా పరిషత్ ఉన్నత పాఠశాల ఉపాధ్యాయుల బృందం శనివారం ఇంటింటా ప్రచారం నిర్వహించారు. ప్రధానోపాధ్యాయులు అన్నాడి మోహన్ రెడ్డి, స్కూల్ అసిస్టెంట్ టీచర్లు జనమంచి శ్రీనివాస్, గందె మనోహర్, రికార్డ్ అసిస్టెంట్ చీటి నాగరాజు తదితరులు బుగ్గారం గ్రామంలో పిల్లలను సర్కార్ బడిలో చేర్పించాలని ఇంటింటా ప్రచారం నిర్వహించారు. ప్రజా కూడలి ప్రదేశాల్లో ప్రముఖులకు, గ్రామ పెద్దలకు వారు కర పత్రాలు పంపిణీ చేశారు. ఇక్కడ ఉన్నది మీ బడి, ఆది మీ పిల్లల కోసమే.... దాని అభివృద్ధి, పిల్లలను చేర్చడం మీ బాధ్యత. వారిని చక్కదిద్ది మంచి విద్యా బోధన చేయడం - వారిని సన్మార్గంలో నడిచేందుకు తగు ప్రత్యేక శిక్షణ అందించడం మా కర్తవ్యం అంటూ ప్రభుత్వ ఉపాధ్యాయులు ప్రచారం చేశారు.
మీ పిల్లల ఉజ్వల భవిష్యత్ కై ఎలాంటి ఫీజులు, ఎలాంటి ఖర్చులు లేని సర్కార్ పాఠశాలలో చేర్పించాలని వారు కోరారు. ప్రత్యేకంగా ముద్రించిన కరపత్రం ఇంటింటా పంపిణీ చేస్తూ గత పరీక్షల ఫలితాలలో పదవతరగతి పిల్లలు సాధించిన ఉత్తమ ఫలితాలను వారు నిదర్శనంగా వివరించారు. తెలంగాణ రాష్ట్ర ప్రభుత్వం సర్కార్ పాఠశాలలలో చదివే విద్యార్థినీ - విద్యార్థులకు ప్రతి రోజూ శుచి - రుచి కరమైన వంటకాలతో ఉదయం పూట అల్పాహారం, మధ్యాహ్న భోజనం అందిస్తుందన్నారు. అనుభవజ్ఞులైన ఉన్నత విద్యార్హతలు, శిక్షణ కలిగిన ఉపాధ్యాయుల చే విద్యా బోధన, ప్రతి విద్యార్థిపై వ్యక్తిగత శ్రద్ధ, డిజిటల్ సాధనాల ద్వారా విద్యా బోధన, క్రీడలు, సాంస్కృతిక, కళా రంగాలలో, కరాటే లో ఉచిత శిక్షణ, ప్రతి నెల తల్లిదండ్రులు - ఉపాధ్యాయులతో సమావేశం, మెరుగైన ఫలితాల సాధన కోసం అందించే విద్యకై విశ్లేషణాత్మక నివేదిక, ఉచిత పాఠ్య, నోట్ పుస్తకాలు, రెండు జతల దుస్తులు, అర్హులైన వారికి ఉపకార వేతనాలు, తదితర ముఖ్యమైన విషయాలను వారు గ్రామ ప్రజలకు కండ్లకు కట్టినట్లు వివరించారు. పలువురు ప్రముఖులు, గ్రామస్తులు ప్రభుత్వ ఉపాధ్యాయుల ప్రచారాన్ని అభినందించారు. ప్రత్యేకంగా వారికి శుభాబి వందనాలు తెలియజేశారు.
Read More
1
0 Views 0 Shares 0 Comments